मुंबई । राज्यातील साखर कारखाने, ऊस वाहतूकदार, ऊसतोडणी मुकादम, ऊसतोडणी मजूर, यांच्यात उचलीच्या (अग्रीम) रकमेवरुन होणारी कोट्यवधी रुपयांची फसवणूक टळावी, त्यामुळे हो... Read more
सातारा । 1 एप्रिल 2025 पासून राज्यातील सर्व गावामध्ये ई पीक पहाणी उन्हाळी हंगाम 2025 सुरु करण्यात आले आहे. 1 एप्रिल 2025 पासून ई-पीक पाहणी डिजीटल क्... Read more
पुणे । महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून म्हणजे मनरेगातून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 44 हजार 904 हेक्टर क्षेत्रावर फळझाडांची लागवड पूर्ण झाली आहे... Read more
कोल्हापूर । अजित पवारांकडून आलेल्या वक्तव्यानंतर राजू शेट्टी यांनी हल्लाबोल केला आहे. 31 तारखेपर्यंत कर्ज भरा असं शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटत नाही का? अस... Read more
मुंबई । राज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम २१६९ कोटी रुपये लाभ आधार व डीबीटी संलग्न... Read more
सांगली | जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक नवी समस्या उभी ठाकली आहे. सालगडी मिळत नाहीत! मजूर टंचाईमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पूर्... Read more
मुंबई | राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट रु. २५५५ कोटी विमा नुकसा... Read more
मुंबई | बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे जिवंत सातबारा मोहिम यशस्वीपणे राबविण्यात येत असून आता याची दखल घेऊन ही मोहीम संपूर्ण राज्यभर राबवण्याचा निर्ण... Read more
मुंबई : शेतीसाठी ‘एआय’ वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषी... Read more
शेतीच्या आधुनिकतेसाठी आणि शेतकऱ्यांना अधिक सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून केंद्र व राज्य शासनाने ‘ॲग्रीस्टॅक’ (Agri Stack) योजना सुरू केली आहे. या योजन... Read more
कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांची विधानपरिषदेत माहिती मुंबई : राज्य शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किमान ₹14,433 ते कमाल ₹75,000... Read more
जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रकाची माहिती बँकांना द्यावी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश मुंबई : शेतकऱ्यांना विविध कामांसाठी देण्यात येणाऱ्... Read more
भारत कृषिप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था मुख्यतः कृषि क्षेत्रावर अवलंबून आहे. राज्यात कृषि क्षेत्राशी संबंधित लोकसंख्या 55 टक्के आहे. कृष... Read more
मुंबई : महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला ९० दिवसाचा कालावधी दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी संपल्यानंतर केंद्र शा... Read more
मुंबई | शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्याबाबत अभ्यास करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्द... Read more
कृषी क्षेत्रात ‘एआय’च्या वापराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक मुंबई । शेतमालाच्या उत्पादन वाढीसोब... Read more
मुंबई | राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून 31 जानेवारीनंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू रहावी, अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेत... Read more
इस्लामपूर : भविष्यात कृषी विभागाकडील कोणत्याही योजनांच्या लाभासाठी म्हणजेच PM किसान, पीक विमा, कृषी विभागाच्या सर्व वैयक्तीक लाभाच्या... Read more
इस्लामपूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना २५ लाख शु... Read more
खते आणि औषधांबाबतीत कोणत्याही प्रकारचे लिंकीग करु नये – कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे मुंबई | बी -बियाणे, खत उत्पादक आणि कीटकनाशक उत्पादक कंप... Read more
गरज भासल्यास केंद्राकडे खरेदीची मुदत वाढवून मागणार – पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती मुंबई | राज्यात नोंदणी झालेल्या 7 लाख 64 हजार 731 शेतकऱ्या... Read more
नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि पुनर्रचित हवामान... Read more
नवी दिल्ली | शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत डीएपी खताची शाश्वत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 01.01.2025 पासून ‘एनबीएस’ अनुदानाव्यतिरि... Read more
सहकार विभागाने पुढील १०० दिवसात करावयाच्या कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा मुंबई | साखर गळीत हंगामात ऊस क्षेत्र, ऊस उत्पादन आणि ऊस उत्पादकत... Read more
नाशिक | शेतकऱ्यांची द्राक्षासह शेतीमाल विक्रीतून वेळोवेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी पणन मंत्री यांच्याशी चर्चा करून सवर्कष स्वरूपाचा क... Read more