शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात अभ्यास समिती गठित; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची विधानसभेत घोषणा
मुंबई | शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्याच्या जीवनात आर्थिक उन्नती साधण्यासाठी राज्य शासन संवेदनशीलपणे काम करीत आहे. याच अनुषंगाने शेतकऱ्यांच्या... Read more
राज्यात शेतकरी आत्महत्या शून्यावर आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट; कृषी विकासासाठी सर्व योजनांमधून ६९ हजार ८८९ कोटींचा खर्च कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यां... Read more
कोल्हापूर | प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत राज्यांतर्... Read more
मुंबई | राज्य शासनाच्या नव्या पीक विमा योजनेबाबत विधानसभेत चर्चेदरम्यान कृषिमंत्री यांनी सविस्तर माहिती देताना स्पष्ट केले की, दोषी ठरलेल्या... Read more
पावसाळा ऋतु कुक्कुटपालकांसाठी आव्हानात्मक असतो. या पार्श्वभूमिवर कुक्कुटपालनाचे पावसाळ्यातील व्यवस्थापन व निगा याबाबत माहिती देणारा लेख… पावस... Read more
मुंबई | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारमूल्य मिळावे यासाठी, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्र... Read more
पणन महामंडळाच्या योजनेची कमाल ‘रस्ते वाहतूक अनुदान योजनेमुळे’ शेतकऱ्यांच्या उत्पादनाला आंतरराज्य बाजार महाराष्ट्राचा शेतकरी मेहनतीचा मानबिंदू आहे. अ... Read more
कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन मुंबई | शेतीतील उत्पादकता वाढावी तसेच शेतीचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी शेतीतील मजुरीविषयक धोरण ठरविण्याबाबत शास... Read more
मुंबई | राज्यातील विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती राज्य मंत्रिम... Read more
महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९ मंजूर मुंबई । राज्याच्या कृषि क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या ‘महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲ... Read more
शेती उत्पादनवाढीसाठी खत व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे असून, योग्य वेळी, योग्य मात्रेत व समतोल खतांचा वापर केल्यास केवळ उत्पादनात वाढ होत नाही, तर... Read more
मुंबई | राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्याप्रमाणे कृषी मॉल उभारण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी या धोरणावर आधारित धोरण तयार करावे... Read more
शेतकऱ्याकडे ॲग्रीस्टॅक नोंदणी असणे आवश्यक सांगली | राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया सन 2025-26 अभियानांतर्गत खरीप हंगामामध्ये सांगली जिल्ह्यात सोयाबीन व भुईमूग य... Read more
मुंबई | बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली, आणि आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान १० जूनपर्यं... Read more
चाफकटर, सेंद्रीय शेती साहित्य, ड्रोन प्रशिक्षण व खरेदीसाठी अनुदान उपलब्ध जिल्हा परिषद कृषि विभाग स्वीय निधी योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन सांगली । जिल्हा... Read more
कोल्हापूर | द्राक्ष हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारे महत्वाचे फळपिक आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक... Read more
सातारा । कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यासदौरे योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतकरी निवडीचे निकष शेतकऱ्यांचे वय... Read more
कृषि पर्यवेक्षक व कृषि सहायक यांच्या पदनामात आता “उप कृषि अधिकारी” व “सहायक कृषि अधिकारी” असा बदल मुंबई । राज्यातील कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांच्या... Read more
मुंबई । शेत जमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या... Read more
मुंबई | केंद्र सरकारच्या साथी पोर्टलच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका बजावत महाबीज येत्या खरीप हंगामात “साथी” प्रणालीच्या क्यूआर (QR)कोडसह अडीच ला... Read more
मुंबई | या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो २५ मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा १० दिवस आधीच आहे. मात्र २... Read more
रासायनिक कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे पिकांचे नुकसान, मातीच्या गुणवत्तेचा ऱ्हास, मानवी आरोग्यावर दुष्परिणाम आणि पर्यावरणीय संकटे या समस्या गंभीर... Read more
शेतकऱ्यांना बियाणे आणि खते याचा तुटवडा भासणार नाही मुंबई | राज्यामध्ये आवश्यक तेवढा बियाण्याचा आणि खतांचा साठा उपलब्ध असून बियाणे आणिखते याचा... Read more
कोल्हापूर | शासनामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये फळ पिकाच्या क्षेत्र विस्तारासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने व शेतकऱ्यांची... Read more
शेतकऱ्यांना जर कोणती बँक शाखा CIBIL मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई; मुख्यमंत्र्याची बँकांना तंबी मुंबई | शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्... Read more