राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन 1954-55 पासून संपूर्ण राज्यात या संचालनालयामार्फत राबविली जाते. योजनेच्या अटी 🌑 अर्जदार किमान १५ वर्षांप... Read more
नवी दिल्ली | येत्या 25 ऑक्टोबरला (3 कार्तिक शक संवत 1944) खंडग्रास सूर्यग्रहण होणार आहे. भारतात या ग्रहणाची सुरुवात सूर्यास्तापूर्वी, दुपारच्या वेळेत होईल... Read more
आकलन, वाणी आणि लेखणी या संभाषण कौशल्याच्या महत्वाच्या बाजू आहेत.आपल्याकडे असे म्हटले जाते,बोलणाऱ्यांचे ‘कुळीथ विकले जाते,पण न बोलणाऱ्यांचे गहू विकले जात नाहीत’ याच उक्तीप्रमाणे वकृत्व... Read more
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. या निमित्ताने आपल्यांशी पुस्तकांची ग... Read more
दरवर्षी साडेचार ते पाच हजार दिवाळी अंक होतात प्रकाशित आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात आपल्या साहित्य संस्कृतीचे अंग असलेल्या दिवाळी अंकानी आता डिजिटल अंक देखील सुरू... Read more
नवी दिल्ली । देशात असे एक गाव आहे जे आशियातील सर्वात श्रीमंत गाव मानले जाते.या गावात तुम्हाला शोधूनही कोणी गरीब सापडणार नाही. इथे राहणारा प्रत्येकजण करोडपती आहे.... Read more
एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत.त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्य़ाच्या इतिहासाची ही... Read more
फक्त ‘ 1930’ हा नंबर करा डायल : काही मिनिटांत आपली रक्कम होल्डवर जाईल नवी दिल्ली । इंटरनेटचा वापर जसा वाढतो आहे, त्याच वेगात सायबर फ्रॉडची प्रकरणेही वाढत आहेत.सायबर क्रिमिनल्स नव्या नव्या पद... Read more
महात्मा गांधींचे जीवन लोकांसाठी शिक्षणासारखे आहे.असे शिक्षण,ज्यामध्ये जीवन योग्य मार्गाने जगणे,अहिंसा आणि सत्याच्या मार्गावर चालणे शिकवले गेले.राष्ट्रपिता मोहनदास... Read more
मुंबई । राज्यात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ चे औचित्य साधून शासकीय कार्यालयातील दूरध्वनी-भ्रमणध्वनीवर अभ्यागतांशी किंवा सहकारी अधिकारी कर्मचारी यांच्याशी करावयाच्या संभा... Read more






























































































