सोलापूर। एकेकाळी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या सांगोला, पंढरपूर आणि माळशिरसतालुक्यातील २३ गावांनी एक नवा इतिहास रचला आहे. ग्रामस्थांचा अफाट लोकसहभाग, मुख्यमंत... Read more
मुंबई । कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील चार मान्यवरांची पद्म पुरस्कार २०२६ साठी निवड झाल्याबद्दल कृषिमंत्री दत्तात्रय भरणे य... Read more
शासकीय अधिकारी व शेतकरी संघटनेच्या भरारी पथकाकडून तपासणी; वजनकाटा अचूक सातारा । य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा वजनकाटा आपल्या अचूकतेमुळे नेहम... Read more
सांगली । शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची ई-पीक पाहणी निश्चित कालावधीत पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. शेतकरी स्तरावरील र... Read more
सांगली/सुरेश मोहिते मकर संक्रांतीचा उत्साह सर्वत्र दिसत असला, तरी ग्रामीण भागात मात्र खरी लगबग सुरू आहे ती ‘भोगी’ची. ‘रीन काढून सन... Read more
पुणे । शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीपासून ते वारसा हक्क, कर्ज, सरकारी योजना आणि कायदेशीर व्यवहारांपर्यंत सातबारा उताऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, सातब... Read more
मुंबई । राज्यातील शेतकऱ्यांसाठी नववर्षाची सुरुवात दिलासादायक ठरणारी मोठी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. शेती व पीक कर्जाशी संबंधित व्यवहारांवर लागण... Read more
अहिल्यानगर । शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकार लवकरच कडक असा नवीन ‘बियाणे – कीटकनाशक कायदा’ आणत आहे. निकृष्ट बियाणे किंवा कीटकनाशका... Read more
महसूल विभाग म्हणजे प्रशासनाचा कणा. सामान्य नागरिकांचे दैनंदिन व्यवहार, जमिनीचे हक्क, नोंदी, परवानग्या, कर वसुली ते नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मदत–प... Read more
सांगली । कृष्णा कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद व हुबालवाडी (ता.वाळवा) येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप बाबासो नांगरे यांना खोडवा हंगामासाठी कै. अण्... Read more








































































































