गेल्या दोन वर्षांत देशातील एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्रामध्ये 2,261 चौरस किलोमीटर वाढ नवी दिल्ली | पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव य... Read more
मुंबई | मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने 10 जानेवारी 2021 रोजी म्हणजेच आजच्या दिवशी 100 व्या वर्षात पदार्पण केले आहे. ही फक्त वस्तुसंग्रहा... Read more
औरंगाबाद | दरवाजांचे शहर. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसा लाभलेलं आंतरराष्ट्रीय पातळीवरील लौकिकप्राप्त असं औरंगाबाद. अजिंठा, वेरूळ लेण्या, बिबी – का- मकबरा, पानचक्क... Read more
MTDC : दोन वर्षानंतर पर्यटकांना निखळ पर्यटनाचा-निसर्गाचा,अप्रतिम खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्याची संधी
पर्यटन अनुभव संस्मरणीय करण्यासाठी एमटीडीसी सज्ज ✪ सर्वच पर्यटक निवासे/रिसॉर्ट खुली असून पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा आणि आरोग्यपूर्ण सुविधा देण्यासाठी तत्पर ✪ व... Read more
प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बहे (ता.वाळवा,जि.सांगली) बहे रामलिंग बेटावर राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. बहे गावच्या ‘रामलिंग बेट’विषयी थोडेस... Read more
सुट्यांचा सीझन सुरू झाला की प्रवासाचे, सहलींचे बेत होऊ लागतात. देश-विदेशातील सहलींबद्दल विचार विनियम होऊ लागतात. सहलींसाठी युरोपसारखा खंड नाही असे अनेकांचे मत असले तरी य... Read more
अजिबात पाऊस पडत नसलेल्या एखाद्या समृद्ध व भरभराटीला आलेल्या गावाची आपण स्वप्नातही कल्पना करू शकत नाही, पण असेही एक गाव येमेनमध्ये अस्तित्वात आहे. अजिबात पाऊस न पडणार्या... Read more
हिवाळा म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबरमध्ये नाताळच्या सुट्ट्या जवळ आल्या की कुटुंबासोबत किंवा मित्रमंडळींबरोबर फिरायला जाण्याचे प्लॅन रंगतात. कधी ४ दिवसांची लहान ट्रीप तर कधी १० ते १... Read more
ज्यांना हिवाळ्यात फिरायला कुठे जायचे असा प्रश्न पडला असेल हिवाळ्यात कुठे फिरायला जायचे याचे काही पर्याय १) माथेरान – माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हव... Read more
संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे. याला देवाची आळंदी असेही म्हणतात. (चोराची आळंदी या नावाचेही एक गाव आहे.) पुण्यापासून आळंदी अवघ्या पंचवीस किलोमीटरव... Read more





































































































