मुंबई | राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजतापासून सूरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.५१ टक्के मतदान झाले आहे.
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
नंदुरबार – २२.१२ टक्के
जळगाव– १६.८९ टक्के
रावेर – १९.०३ टक्के
जालना – २१.३५ टक्के
औरंगाबाद – १९.५३ टक्के
मावळ -१४.८७ टक्के
पुणे – १६.१६ टक्के
शिरूर– १४.५१ टक्के
अहमदनगर– १४.७४ टक्के
शिर्डी -१८.९१ टक्के
बीड – १६.६२ टक्के
११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४५ टक्के मतदान
नंदुरबार – ८.४३ टक्के
जळगाव – ६.१४ टक्के
रावेर – ७.१४ टक्के
जालना – ६.८८ टक्के
औरंगाबाद -७.५२ टक्के
मावळ – ५.३८ टक्के
पुणे – ६.६१ टक्के
शिरूर – ४.९७ टक्के
अहमदनगर -५.१३ टक्के
शिर्डी – ६.८३ टक्के
बीड – ६.७२ टक्के