सांगली । सुरुल (ता.वाळवा) येथील सौ.अंजनी महादेव पाटील (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, विवाहित तीन मुलगे,मुलगी,सूना,नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन शनिवार दि. ३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता सुरुल येथे होणार आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे सचिव डी.एम.पाटील यांच्या त्या मातोश्री होत.