अहमदनगर | कोवीड काळात सर्व उद्योग बंद असतांना या देशाला तारण्याचे काम देशाच्या शेती क्षेत्राने केले आहे. शेतीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असून त्याचबरोबर कृषी व त... Read more
मुंबई | राज्यात २०२१ या वर्षामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात उदभवलेल्या पूरस्थितीमुळे जुलैमध्ये झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख व... Read more
कृषी विद्यापीठाच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनाचा लाभ घेतल्याने प्रगती झाल्याची शेतकऱ्यांची भावना अहमदनगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधन व प्रशिक्षण कार्य... Read more
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई : इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभागाच्या ‘कृषी... Read more
कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिम राबविण्याची सूचना मुंबई : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे व त्य... Read more
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय ‘आत्मनिर्भरता’ हा नव्या भारतात केवळ एक शब्दच नसून ती एक जीवनशैली बनली आहे. अशा वेळी केंद्र सरकारने... Read more
कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती मुंबई : शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगवाढीस चालना देण्याचे शासनाचे धोरण आहे. कृषी... Read more
बाधितांपर्यंत तात्काळ मदत पोहोचवा – मंत्री विजय वडेट्टीवार मुंबई : राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्... Read more
सन २०२१-२२ गळीत हंगाम : ११.२ मिलियन टन उत्पादन होण्याची शक्यता मुंबई : गेल्या तीन वर्षामुळे झालेल्या चांगल्या पावसामुळे ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली असून महाराष्ट्राच्या २०२१-२२ या हंगामात आत... Read more
पुणे : उसाच्या गळीत हंगाम २०२१-२२ सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्राच्या साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांना त्यांच्या ऊस बिले देण्याच्या रेकॉर्डनुसार ‘कलर कोड’ने... Read more
नवी दिल्ली : कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालयाने सन २०२१-२२ या हंगामात मुख्य खरीप पिकांच्या उत्पादनाचा प्राथमिक आगाऊ अंदाज जारी केला आहे. मुख्य खरिप पिकांच्या उत्पादनाबाबत जाहीर... Read more
अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर : नॅशनल शुगर फेडरेशनची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नवी दिल्ली : उसाचा रस, शुगर सिरपपासून थेट इथेनॉल उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे असे प्... Read more
कृषी क्षेत्रामध्ये शेतक-यांच्या उत्पन्नात साखर उद्योगाचा सिंहाचा वाटा असतो. साखर उत्पन्नाबाबत 33 टक्के उत्पादनासह जगात ब्राझील प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ भारत 16 टक्के , चीन 9... Read more
मुंबई : राज्यातील ४४ साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. भाजप नेते सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल तसेच पंकजा मुंडे यांच्याही साखर कारखान्याचा या काळ... Read more
थोडे पण कामाचे सहकार मंत्री अमित शहा यांनी पहिल्या सहकारी परिषदेचे उद्घाटन केले सहकार विभागाच्या माध्यमातून 5 ट्रिलियन डाॅलर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे उदिष्ट केंद्र... Read more
काही पतसंस्था बनल्या सावकारीचा अड्डा; सहकार विभागाकडून अंकुश आवश्यक ■ काही पतसंस्थांत केली जाते बेकायदा व्याजाची आकारणी.त्याचा फटका कर्जदाराला ■ कर्जप्रकरणांत कोरे धनादेश कर्जद... Read more
गाळप हंगामाकरिता साखर कारखान्यांच्या अल्पमुदत कर्जास शासनाची थकहमी देण्याचा निर्णय मुंबई : महाराष्ट्राचे साखर उद्योगातील स्थान विचारात घेता जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय (Museu... Read more
राज्यातील पंधरा लाखांवर शेतकऱ्यांनी केले ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड मुंबई : राज्य शासनाने पीक पेरणी बाबतची माहिती गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: भ्रमणध्वनीवरील ॲ... Read more
मुंबई : महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेला ई-पीक पाहणी हा महाराष्ट्रासाठी एक व्यापक प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे शेत... Read more
९५%मिळते अनुदान, जाणून घ्या महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकर्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत राज्य सरका... Read more
शेतकरी यांच्यासाठी ऑफलाईन किंवा ऑनलाईन या दोन्ही पद्धतीनं अर्ज करू शकतात. नवी दिल्ली : PM Kisan Tractor Yojana: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारकडून शेतकर्यांसाठी अने... Read more
भिवंडी : शेतीत काय राम राहिलेला नाही. शेतीत नुकसान होते, अशी ओरड सर्वत्र पसरलेली असतानाच भिवंडी तालुक्यातील वडपे या गावातील शेतकरी-उद्योजक जनार्दन भोईर यांनी 30 कोटी रुपयांचे ह... Read more
चंदिगड : भले गाईवरून देशात सध्या रामायण सुरू आहे. परंतु, पंजाबमधील हीच गाय एका शेतकऱ्याला वरदान ठरली आहे. हा शेतकरीही या गाईमुळे चर्चेत आला असून, या गायीने पंजाबमध्ये नवा विक्र... Read more
शेतकऱ्यांचे घर म्हटले की पशुसंगोपन आलेच.मुख्यतः गाई, म्हशी,शेळ्या अणि कुक्कुट पालन हे घरोघरी सांभाळून त्यातून शेतीला पूरक अर्थार्जन देतात।यापैकी कुक्कुट पालन हा अतिशय सोप्पा कमी खर्चात कमी ज... Read more
यंदा खायचा असेल हापूस आंबा तर कोरोना जाईपर्यंत घरातच थांबा” म्हणत सर्वांनी वाट बघितली, परंतु कोरोना काय गेला नाही आणि यंदा काय आपल्याला हापूस आंबा खायला मिळत नाही असा विचार करत लोक बसले. आता... Read more